हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यातील शेतकरी श्याम कीर्तने यांनी कृषीमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून बियाणे फसवणूक आणि पीक विम्याचा मुद्दा मांडला

बुलढाण्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषीमंत्र्यांना फोन; बियाणे फसवणूक, पीक विमा आणि नुकसानभरपाईवर आंदोलनाचा इशारा

बुलढाणा | विशाल गवई राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव

55.72 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देणारी महाराष्ट्र सरकारची योजना

55.72 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, सरकार खर्च करणार 36,585 कोटी रुपये

मुंबई | नारायणराव आरु पाटील  राज्यातील लाखो शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी

लोणार तालुक्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले शेत

लोणारमध्ये अवकाळीचा कहर! ८८४ हेक्टर पिकांचे नुकसान, १५९४ शेतकरी संकटात

लोणार प्रतिनिधी |२२ मार्च २०२६ अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. रब्बी हंगामातील पिके

३८ वर्षांनंतर कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अनावरण!

बुलढाणा/विशाल गवई, दि. 11 (जिमाका): ३८ वर्षांनंतर राज्याच्या कृषी विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य प्राप्त झाले. ‘शाश्वत शेती – समृद्ध

जलसंपदाचे अधिकारी एसीत मस्त, पण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर! रिसोड तालुक्यात संतापाची लाट

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील रिसोड तालुक्यातील कोल्हापुरी बंधारा आणि इतर बंधाऱ्यांमध्ये सध्या लाकडे, काडीकचरा व गाळाचा प्रचंड साठा झाला

PM Kisan Yojana 21वा हप्ता : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये? असा करा Status Check Online

PM Kisan Samman Nidhi Yojana – केंद्र सरकारची ही शेतकरी कल्याण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी तीन