हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकरी संतोष खरात आत्महत्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

साखरखेर्डा हादरलं! कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ठरलं कारण?

साखरखेर्डा |२२ मार्च २०२६ साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष शंकर खरात (वय ४७)

अतिवृष्टी व कर्जाच्या ओझ्यामुळे शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर आणि विवंचना; शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या

साखरखेर्डा |१२ जानेवारी २०२६ अतिवृष्टी, वाढते कर्ज आणि शेती पिकांचे मोठे नुकसान या आर्थिक विवंचनेतून शिंदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीने उध्वस्त झाले कुटुंब

  भोकरदन प्रतिनिधी/संजीव पाटील  Breaking: चोर्हाळा येथील 40 वर्षीय तरुण शेतकरी विजय नवलसिंग महाले यांनी कर्जबाजारीपणा, पिकांचे प्रचंड नुकसान आणि

जलसंपदाचे अधिकारी एसीत मस्त, पण शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर! रिसोड तालुक्यात संतापाची लाट

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील रिसोड तालुक्यातील कोल्हापुरी बंधारा आणि इतर बंधाऱ्यांमध्ये सध्या लाकडे, काडीकचरा व गाळाचा प्रचंड साठा झाला

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या युवा शेतकऱ्याची आत्महत्या; रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावात शोककळा.

जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावात घडलेली ही घटना सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी

बुलढाणा जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या; नापिकी आणि आर्थिक विवंचनेचा बळी ठरले शेतकरी

रामदास कहाळे/प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नापिकी आणि आर्थिक अडचणींचे संकट कोसळले आहे. सततच्या नापिकीने त्रस्त दोन शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या