हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यातील शेतकरी श्याम कीर्तने यांनी कृषीमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून बियाणे फसवणूक आणि पीक विम्याचा मुद्दा मांडला

बुलढाण्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषीमंत्र्यांना फोन; बियाणे फसवणूक, पीक विमा आणि नुकसानभरपाईवर आंदोलनाचा इशारा

बुलढाणा | विशाल गवई राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव

येवती स्मशानभूमीत डोक्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा

धोकादायक! येवती स्मशानभूमीत डोक्यावर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा; अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्यांचा जीव धोक्यात

लोणार प्रतिनिधी| २ मार्च २०२६ लोणार तालुक्यातील येवती गावातील स्मशानभूमीत विजेच्या तारा धोकादायकरीत्या लोंबकळत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकरी संतोष खरात आत्महत्या, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान

साखरखेर्डा हादरलं! कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान ठरलं कारण?

साखरखेर्डा |२२ मार्च २०२६ साखरखेर्डा येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतोष शंकर खरात (वय ४७)

खडकपूर्णा कालव्यात बुडालेल्या ५वीतील विद्यार्थ्याच्या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी

मित्रांसोबत पोहायला गेला… पण परतलाच नाही; खडकपूर्णा कालव्यात ५वीतील विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

अंढेरा, बुलढाणा |१९ फेब्रुवारी २०२६ मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या शासकीय वसतिगृहातील ५वीतील विद्यार्थ्याचा खडकपूर्णा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी

कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या युवा शेतकऱ्याची आत्महत्या; रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावात शोककळा.

जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील भर जहागीर गावात घडलेली ही घटना सर्वत्र हळहळ व्यक्त करणारी