हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

बुलढाण्यातील शेतकरी श्याम कीर्तने यांनी कृषीमंत्री दत्ता भरणे यांना फोन करून बियाणे फसवणूक आणि पीक विम्याचा मुद्दा मांडला

बुलढाण्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषीमंत्र्यांना फोन; बियाणे फसवणूक, पीक विमा आणि नुकसानभरपाईवर आंदोलनाचा इशारा

बुलढाणा | विशाल गवई राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव

राहेरी बुद्रुक येथे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतातील शेतकरी

दिवाळी गेली, मदत नाही! राहेरी बु. येथील शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित

बुलढाणा | २२ जानेवारी २०२६ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी बुद्रुक येथील शेतकरी अतिवृष्टी मदतीपासून वंचित असल्याची गंभीर बाब समोर

मोप शेतशिवारात तुरीची चोरी झालेल्या शेतात पाहणी करताना शेतकरी

मोप शेतशिवारात तुरीची धक्कादायक चोरी; दिव्यांग शेतकऱ्याचे 15 हजारांचे नुकसान

रिसोड | २१ जानेवारी २०१६ मोप तुरीची चोरी ही घटना वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील मोप गावाच्या शेतशिवारात घडली असून,दिव्यांग शेतकऱ्याच्या

मंगरुळपीर तालुक्यातील शेतकरी आणि तालुका कृषी अधिकारी कांबळे निलंबन

अखेर “कट्टा न्यूज” चा दणका: शेतकरी नेत्यांच्या एकजुटीमुळे प्रशासन झुकले, तालुका कृषी अधिकारी कांबळे तात्काळ निलंबित

वाशिम| १८ जानेवारी २०२६ दि. १४.०१.२०२६ रोजी गोगरी (ता. मंगरुळपीर) येथील शेतकरी श्री. ऋषिकेश पवार “मनरेगा” योजनेंतर्गत फळबाग लागवडीच्या थकीत

भानापूर शेतकरी आत्महत्या अतिवृष्टी कर्जबाजारीपणा

अतिवृष्टी, कर्जाचा फास अन् संपलेली आशा; भानापूरच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

विनायक कुटे/प्रतिनिधी  सुलतानपूर : भानापूर येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. अतिवृष्टीमुळे पीक नष्ट झाल्याने आणि वाढत्या

Breaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking: चोर्हाळा येथे कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टी आणि पिकांच्या नुकसानीने उध्वस्त झाले कुटुंब

  भोकरदन प्रतिनिधी/संजीव पाटील  Breaking: चोर्हाळा येथील 40 वर्षीय तरुण शेतकरी विजय नवलसिंग महाले यांनी कर्जबाजारीपणा, पिकांचे प्रचंड नुकसान आणि

Devendra Fadnavis on Farmers: हमीभावापेक्षा कमी भावात कुणीही माल विकू नये – शेतकऱ्यांनो, नोंदणी करून सुरक्षित विक्री करा.

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट आवाहन केले आहे की कोणीही आपला उत्पादन हमीभावापेक्षा कमी भावात व्यापाऱ्यांना विकू नये. राज्यभरातील