हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिठद मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको – कर्जमाफीसह अनेक मागण्यांवर सरकारकडे जोरदार आंदोलन.

जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरू पाटील रिसोड तालुक्यातील रिठद येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको

रिसोड एसबीआय बँकेचा रॅम्प वॉक झाला शोभेची वस्तू! अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांची हालअपेष्टा.

विजय जुंजारे/प्रतिनिधी रिसोड शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील रॅम्प वॉक गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ शोभेची वस्तू बनला आहे. अपंग

हवामान विभागाचा इशारा! पुढील 24 तास घराबाहेर पडू नका – 55 किमी वेगाने वारे व मुसळधार पाऊस.

Weather Alert Maharashtra:हवामान विभागाचा इशारा ! राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. दिवाळी संपूनही ढगाळ वातावरण कायम आहे.

धक्कादायक! चिखलीत पावसात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह नाल्यात सापडला – शहरात शोककळा

विशाल गवई/चिखली (जि. बुलढाणा) – शहर हादरवून टाकणारी धक्कादायक घटना आज सकाळी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाच्या पाण्यात

रिसोड : चिखली सब स्टेशनवर शेतकऱ्यांचं रात्रभर आंदोलन, विजेचा फॉल्ट न सुटल्याने संताप — अधिकारी रात्री २ वाजता घटनास्थळी!

वाशिम जिल्हा प्रतिनिधी : नारायणराव आरु पाटील रिसोड तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांचा विजेच्या समस्यांवर संताप उसळला आहे. चार दिवसांपासून हराळ

अंढेरा खून प्रकरण: आकाश चव्हाण हत्येतील तिघांना अटक, दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश.

बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे जुन्या वादातून २२ वर्षीय आकाश चव्हाणची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ

युवा उद्योजक संजय शंकरराव चव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात — जनतेत उत्सुकता वाढली!

जालना जिल्ह्यातील मंठा तालुका सध्या राजकीयदृष्ट्या चांगलाच गजबजला आहे. युवा आणि लोकाभिमुख उद्योजक संजय शंकरराव चव्हाण यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या

Salman Khan चं वक्तव्य पाकिस्तानला चटका! Balochistan चा स्वतंत्र उल्लेख केल्यानंतर Salman ला ‘दहशतवादी’ ठरवलं?

Saudi Arabia मधील एका कार्यक्रमात Salman Khan ने केलेल्या वक्तव्याने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात त्याने Balochistan चा उल्लेख

शेतकऱ्यांनो सावधान! महाराष्ट्रात येलो अलर्ट – पुढील ५ दिवस गडगडाटासह पावसाचा अंदाज.

महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाचा रंग बदलताना दिसतोय. गेल्या काही दिवसांपासून ऊन आणि ढग यांचा लपंडाव सुरू असतानाच आता राज्यात पुन्हा

बुलढाणा जिल्हा हादरला! अंढेर्यात चौथा खून — युवकाची निघृण हत्या, गावात तणावाचं वातावरण.

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा रक्तरंजित घटना घडली आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावात युवकाची निघृण हत्या करण्यात आली. दिवसभरातच हा