हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोडमध्ये पोलीस प्रशासनाची भव्य ‘वॉक फॉर युनिटी’ रॅली — लोहपुरुष सरदार पटेलांना अभिवादन!

विजय जुंजारे,रिसोड/प्रतिनिधी :- सरदार पटेल जयंती, वॉक फॉर युनिटी, रिसोड पोलीस आणि राष्ट्रीय एकता दिन या चारही संकल्पनांचा संगम घडवत

चिखली महसूल विभाग घोटाळा! नायब तहसीलदारांच्या बनावट आदेशावरून तब्बल १४ सातबारा नोंदी — महसूल कार्यालयात भूखंड माफियांचा महाघोटाळा उघड

चिखली प्रतिनिधी/विशाल गवई चिखली महसूल घोटाळा हा सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. चिखली महसूल घोटाळा या प्रकरणात नायब तहसीलदार

गुंज गाव हादरले! फसवणुकीला कंटाळून शेतकरी पुत्राची शेतात आत्महत्या.

सिंदखेडराजा/प्रतिनिधी गुंज गावात शेतकरी पुत्राची आत्महत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साखरखेर्डा तालुक्यातील गुंज गावातील विठ्ठल तुपकर (वय ३०)

दुसरबीड जवळ भीषण अपघात; लग्नावरून परतणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू, साखरखेर्डा गावात शोककळा!

सिंदखेडराजा (जि. बुलढाणा): बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात ३१ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. या घटनेत लग्न समारंभावरून परतणाऱ्या साखरखेर्डा

रिसोडमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची ताकद दाखवणार आढावा बैठक; निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह!

जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, रिसोड रिसोड तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक ३ नोव्हेंबर रोजी

Buldhana: किनगाव राजा प्रकरणात नवा ट्विस्ट! युवकाने घेतले विष; ठाणेदार संजय मातोंडकर यांचे मोठे स्पष्टीकरण समोर.

बुलढाणा प्रतिनिधी | Kattanews.in Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजवली आहे. बैलजोडी

Rohit Arya Encounter : मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा थरारक एन्काऊंटर, पोलिसांच्या गोळीने ठार.

मुंबई | प्रतिनिधी Rohit Arya Encounter :राजधानी मुंबईत पवई परिसरात घडलेली ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून गेली आहे. एका माथेफिरू

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! येत्या १५ दिवसांत खात्यावर जमा होणार अनुदान – आमदार बबनराव लोणीकरांची मोठी घोषणा.

लक्ष्मण बिल्हारे/परतुर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात आनंदाची बातमी! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर येत्या १५ दिवसांत अनुदानाची रक्कम जमा होणार

PM Kisan Yojana 21वा हप्ता : शेतकऱ्यांना मिळणार 2000 रुपये? असा करा Status Check Online

PM Kisan Samman Nidhi Yojana – केंद्र सरकारची ही शेतकरी कल्याण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी तीन

वाशिम जिल्ह्यातील जांब (अढाव) गावात मोबाईल नेटवर्क ठप्प; सरपंचांचा प्रशासनाला अल्टिमेटम – बसवाच टॉवर नाहीतर उपोषण!

जिल्हा प्रतिनिधी – नारायणराव आरू पाटील, वाशिम वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील जांब (अढाव) गावात गेल्या अनेक वर्षांपासून मोबाईल नेटवर्कचा मोठा