महाराष्ट्रातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार पुन्हा पेचात; प्रशासकांची मुदत संपली, आता सूत्रे कोणाकडे ?
बुलडाणा|प्रा.दिलीप नाईकवाड महाराष्ट्रातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय पेच निर्माण झाला आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त








