वरोडी |समाधान वानखेडे|कट्टा न्यूज नेटवर्क
Last Updated : 28 डिसेंबर 2025 | 7:30 PM
Update: वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळ्यानिमित्त आज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाने भारलेला दिसून आला.
परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा निमित्त तिर्थक्षेत्र वरोडी येथे भक्तीचा महासागर उसळला.
परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा हा श्रद्धा, सेवा आणि अध्यात्माचा संगम ठरला.
गेल्या १६ दिवसांपासून सुरू असलेल्या परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा कार्यक्रमाचा आज महाप्रसाद वितरणाने समारोप झाला.
या परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा प्रसंगी हजारो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा लाभ घेतला.
तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे १३ डिसेंबर रोजी वैकुंठ गमन झाले होते.
तेव्हापासून २८ डिसेंबरपर्यंत सलग १६ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज हजारो भाविकांनी उपस्थिती लावून अध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी वैकुंठ गमन झाले.
२८ नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला होता.
त्यावेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता.
महाराजांच्या समाधी सोहळ्यास केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,
माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह
वेदांताचार्य सिद्धचैतन्य महाराज व हरिचैतन्य स्वामी महाराज उपस्थित होते.
१५ डिसेंबरपासून दररोज किर्तन, गजानन महाराज पारायण,
विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र यासह विविध धार्मिक कार्यक्रम संस्थानमार्फत राबविण्यात आले.
२८ डिसेंबर रोजी षोडसी सोहळ्यानिमित्त महाप्रसाद वितरणाचा समारोप करण्यात आला,
अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे यांनी दिली.
परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा निमित्त आज तिर्थक्षेत्र वरोडी येथे भव्य महाप्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात आले आहे.
परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा हा भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचा विषय ठरला असून,गेल्या १६ दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.
आज परमहंस श्री तेजस्वी महाराज षोडसी सोहळा कार्यक्रमाचा समारोप होत असून हजारो भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी वरोडी येथे दाखल झाले आहेत.
तिर्थक्षेत्र वरोडी येथील परमहंस श्री तेजस्वी महाराज यांचे १३ डिसेंबर रोजी वयाच्या ९१ व्या वर्षी वैकुंठ गमन झाले होते.
त्या दिवसापासून २८ डिसेंबरपर्यंत सलग १६ दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज हजारो भाविकांनी उपस्थित राहून कीर्तन, नामस्मरण आणि पारायणाचा लाभ घेतला.
२८ नोव्हेंबर रोजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला होता.
त्या वेळी लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
जन्मोत्सवानंतर दोन दिवसांनी महाराजांनी अन्न व पाणी घेण्यास नकार दिला होता.
दोन्ही किडन्या कार्यरत नसल्याने त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती.
त्यांच्यावर त्यांचे नातू डॉ. गुंजकर उपचार करीत होते.
कधी कधी महाराज उठून बसत आणि रामकृष्ण हरी नामस्मरणात तल्लीन होत.
हा भावनिक क्षण उपस्थित भाविकांच्या डोळ्यांतून अश्रू आणणारा होता.
१३ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता महाराजांच्या वैकुंठ गमनाची बातमी सोशल मीडियावर पसरताच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.
लाखो भाविक दर्शनासाठी वरोडी येथे दाखल झाले होते.
१४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत महाराजांचे देहदर्शन खुले ठेवण्यात आले होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,
माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या उपस्थितीत
वेदांताचार्य सिद्धचैतन्य महाराज व हरिचैतन्य स्वामी महाराज यांच्यासह मंत्रोच्चारात समाधी सोहळा पार पडला.
१५ डिसेंबरपासून दररोज कीर्तन, गजानन महाराज पारायण, विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आज २८ डिसेंबर रोजी षोडसी सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांना महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष लक्ष्मण गारोळे यांनी दिली.
🔔 कट्टा न्यूज फॉलो करा
👉 महाराष्ट्रातील धार्मिक, राजकीय व ब्रेकिंग बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या
👉 ट्रेंडिंग न्यूजसाठी Katta News फॉलो करा
📰 हे पण वाचा..












